काल पासून सारखा पाऊस येतो आहे. जलद भरून बरसण्यासाठी मेघ काळे तर कधी जांभळे भासताय. मनभावन श्रावण वेशीवर येऊन थांबला आहे.
सृष्टीत उत्साह संचारला आहे. धरा पण नटून बसली आहे श्रावणाचे स्वागत करायला.
पण मग मनाकाशी मळभ का दाटावेत? काय होतंय असं? खरंच कुठे काही चुकतंय का?
रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment